बजरंग दल- डोंगरी प्रखंड, मुंबई
Monday, September 29, 2014
Saturday, June 14, 2014
Tuesday, April 29, 2014
1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन...... महाराष्ट्र ज्या नावतच या राष्ट्राची, राज्याची महानता दिसून येते... हा महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबांची ओवी पासून बनलेला तुकोबांच्या अभंगमधे तल्लीन होणारा संत नामदेव, एकनाथ, चोखामेळा, यांची संत भुमी आसलेला साई बाबा.. शेगाव चे गजानन महाराज अथवा स्वामी समर्थ या दैवी माणसांची देवभूमी आसलेला महाराष्ट्र संत गाडगे बाबा ते महात्मा ज्योतिबा फुले या सारख्या समाज सुधाराकाचा महाराष्ट्रा बाबा आमटे, विनोबा भावे , सारख्यनी आपले अखे जीवन ज्याला वाहीले आसा महाराष्ट्रा या महाराष्ट्रणेच आम्हाला स्वाभिमान शिकवला ..ज्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कड्या कपर्यातून एक स्वातंत्र्याचा किरण जिजाऊ च्या पोटी जन्माला आला .. या मातितच छ्त्रपतींचा जन्म झाला ..आसा महाराष्ट्र.. ज्याने आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले .. .त्या शिवबाचा महाराष्ट्र धर्मवीर संभाजीच्या पराक्रमाणे दिल्ली ला ही घाम फुटायला भाग पडणारा माझा महाराष्ट्र कोटी कोटी दलितांचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी .. कर्मभूमी असलेला महाराष्ट्रा .. फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्रा .. शिवबाच्या शक्तिचा महाराष्ट्र .. संत परंपरेच्या भक्तीचा आसा माझा महाराष्ट्रा ...... माझा महाराष्ट्र ..... महाराष्ट्र दिन.. या दिवशी त्या 106 हुतात्म्याना विसरून कसे चालेल .. ज्यानी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा महारष्ट्रा एक संध ठेवला .. त्या सर्वाना .. आणि या महाराष्ट्रा साठी लढलेल्या .. मराठी संस्कृती च्या उत्कर्षा साठी झीजलेल्या त्या प्रत्येक महा मानवास विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वाना या महाराष्ट्रा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. - संदीप आटकेकर
Saturday, October 12, 2013
आपला महान हिंदू धर्म.
हिंदू धर्म हा विश्वातील अतिप्राचीन , अत्यंत सहिष्णु , वैश्विक चिंतन करणारा , विश्वाला कुटुंब मानणारा असा अत्यंत उदार आणि श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्म-संस्कृतीने मानवाच्या लौकिक-पारलौकिक सर्वाभ्युदयाचा सर्वांगीण विचार केला आहे. व्यष्टी-समष्टी-परमेष्टी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हिंदू धर्म होय. व्यावहारिक उत्तमता आणि पारमाथिर्क श्रेष्ठता यांचा उत्तम समन्वय हिंदू धर्मात असून , मानवाला द्वैताकडून अद्वैताकडे- अर्थात मानवी विकासाच्या अत्युच्च शिखरावर सुप्रतिष्ठित करण्यावरच हिंदू धर्म-संस्कृतीचा भर आहे. आधिभौतिक , आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा उत्क्रान्त क्रमाने मानवाला जीवनाच्या अंतिम लक्ष्याचा पूर्वानुभव देण्याचे उद्दिष्ट केवळ हिंदू धर्मातच आहे. हिंदू धर्म हा सर्वकल्याणकारी आहे.
' सवेर्पि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:।
सवेर् भदाणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात्।। '
ही हिंदू धर्माची प्रार्थना अलौकिक आहे.
हिंदू धर्मातील चार आश्रम म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अभूतपूर्व संगम आहे. चार वर्ण हे अनुक्रमे ज्ञान- सत्ता- संपत्ती- कला यांची प्रतिके आहेत. हिंदू धर्मातील पुनर्जन्म आणि कर्मविपाक अत्यंत तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ आहेत. वृद्धांची पूजा आणि स्त्रीला मातृरूपात पाहणे ही हिंदू धर्माची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. ' मातृवत् परदारेषु ' हीच हिंदू धर्माची शिकवण आहे. माता- पिता-आचार्य यांच्याबरोबर हिंदू धर्म अतिथीलाही देवासमान मानतो , पूजतो. अंत:करणशुद्धीचे सर्वाधिक प्रबळ साधन म्हणजे संस्कार. या संस्कारांना हिंदू धर्मात अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे. म्हणूनच सर्व हिंदू जीवन सोळा संस्कारांत निबद्ध आहे. कर्मातील भिन्नता पण स्नेहातील एकता हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. सांस्कृतिक विविधतेत एकात्मतेचा प्रत्यय हिंदू धर्मच देतो. अवघ्या विश्वाला एक कुटुंब- एक घर मानण्याची वैश्विक अनुभूती हिंदू धर्मात आहे. सगुण-निर्गुणाचा अद्भुत समन्वय हिंदू धर्मात आहे. सगुण अवतारात हिंदू धर्माचा गौरव सामावला आहे. हिंदू धर्म केवळ स्वराज्यापुरता मर्यादित नाही.. स्वराज्याचे सुराज्य करून तो रामराज्याकडेही झेपावतो. हिंदू विचाराचं अंतर्यामी सूत्र आहे ' एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति। ' धामिर्क- राजकीय- आथिर्क- सामाजिक- व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उद्घोष हिंदू धर्म करतो. पण या सर्वांचा उपयोग सत्यदर्शनासाठी , एकात्मतेसाठी आणि परमार्थासाठी झाला पाहिजे , हा हिंदू धर्माचा आग्रह आहे. हिंदू धर्मातील ऋत- अर्थात वैश्विक सत्याची संकल्पना दिव्य आहे. त्यावर आधारित व्यक्तिगत जीवन नि:स्वार्थ , तपोमय , त्यागमय , निष्ठामय , श्रद्धामय करण्याचा आदेश हिंदू धर्म देतो. हिंदूंची तृप्ती लौकिक वा भौतिक विजयाने होत नाही. आध्यात्मिक अनुभूतीच हिंदूला सर्वश्रेष्ठ वाटते. कुटुंब संस्था म्हणजे हिंदू धर्माचे सारसर्वस्व! अथर्व वेदातील ऐक्यवृद्धी या सूक्तात म्हटले आहे-
' हे बांधवांनो , तुमच्यातील द्वेष नाहीसा होऊन तुमची हृदये आणि मने एक होवोत. धेनुवत्सादृश्य सौहार्द तुमच्या ठायी वृद्धिंगत होवो. पुत्र पित्याची अवज्ञा न करो. माता-पुत्रांमध्ये एकोपा असो. पती-पत्नी परस्परांशी मधुर आणि मृदू भाषण करोत. बंधू-भगिनी परस्परांचा विद्वेष न करोत. समस्त जन सामंजस्याने आणि एकोप्याने मधुर भाषण करोत. (हे बांधवांनो) , तुमच्या घरातील देवविरोध (नास्तिकता) नाहीसा करून द्वेषराहित्य आणि एकोपा निर्माण करणारी कृत्ये आम्ही प्रारंभितो. हे बांधवांनो , कनिष्ठांनी , आपले स्थान ओळखून , तसेच थोरांना मान देऊन ऐक्य कायम ठेवावे. तुमच्या कार्यात आणि मनात सदैव एकजूट असो. हे बांधवांनो , रथचक्राच्या आऱ्यांप्रमाणे तुमची जलगृहे , भोजनगृहे , धर्मनियम तसेच तुमचे वर्तन एकात्म असावे. एकत्रपणे तुम्ही अग्न्युपासना करा. (हे बांधवांनो) , तुम्हास मी एकहेतूचे आणि एकमनाचे बनवितो. अमृताचे एकमताने रक्षण करणाऱ्या देवगणाप्रमाणे तुम्ही परस्परांना आपलेसे करून सर्वकाळ ऐक्य प्रस्थापित करा. ' ( अ. वे. 3.30.1-7)
द्वंद्वात्मक सृष्टीत निर्द्वंद्व होण्यातच मानवी पुरुषार्थ आहे. अर्थ व काम यांनाही हिंदू धर्माने पुरुषार्थ मानले , पण त्यांचे स्थान दुय्यम ठेवले. प्रधान पुरुषार्थ आहेत धर्म आणि मोक्ष!
अन्य देशांत ईश्वराचे , भगवंताचे प्रेषित येतात. आपण असे भाग्यवंत आहोत आणि आपला देश असा महान आहे की , इथे प्रत्यक्ष भगवंतच अवतरत असतो. संपूर्ण पृथ्वी हे जर मोठे घर मानले , तर बाकीचे देश हे या घरातील मोठी दालने असतील. पण भारतवर्ष म्हणजे ' देवघर ' आहे.
आपल्याकडे बार्हस्पत्य संहितेत एक अतिशय सुंदर श्लोक आलेला आहे. तो श्लोक असा आहे-
' हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरम्।
तं देवनिमिर्तं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।। '
' ज्याचा प्रारंभ हिमालयापासून झालेला आहे आणि ज्याची सीमारेषा हिंदू महासागरापर्यंत आहे , तो हा देश प्रत्यक्ष देवांनी निर्माण केलेला आहे अन् त्या देशाचे नाव हिंदुस्थान आहे. '
हिंदू धर्म आणि हिंदुस्थान यांची अलौकिकता निविर्वाद आहे.
Friday, September 27, 2013
नराधम टिपू सुलतान!
मी आज आपल्याला एक माहित नसलेला सत्य सांगतो टिपू सुलताना विषयी ज्या महिषासुराने आपल्या हिंदू सामाज्यावर अगणित अत्त्याचार केले आता तुम्ही म्हणत असाल प्रशांत आपल्यास वेड लागले आहे का?तू कोणाबद्दल बोलतो आहेस टिपू सुलतान १८५७ च्या लाड्यातला नायक आहे आम्ही त्याला मानतो.तर मी म्हणेन लोकहो आपले म्हणणे बरोबर आहे गेल्या वर्षा पर्यंत मीही टिपू ला नायकाच मानत होतो कारण मलाही लहानापासून आपल्यासारखे चुकीचे इतिहास सांगितले गेले चला मग मी टिपूच्या क्रूर कर्मचा पाढा वाचायला सुरवात करतो.घाबरू नका मी दुसरा खेडेकर नाही आहे इतिहास विकृत करायला मी पुरावे हि देतो.१७८२ साली म्हैसूरचा नवाब हैदर अली मृत्युमुखी पडला आणि त्याच्या जागी त्याचा शूर पुत्र टिपू गादिवर बसला सत्तेवर येताच टिपूने स्वत्ताला सुलतान हि पदवी दिली आणि सुलतानाचे पहिले कर्तव्य म्हणजे काफारांचा मुसलमान करण्याची शपथ घेतली आणि सर्व हिंदुना मुसलमान करण्याचे आदेश सोडले.आपल्या प्रत्तेक गावातल्या मुसलमान अधिकाऱ्याला सांगितले साऱ्या स्त्री पुरुषांना मुस्लीम धर्माची शिक्षा द्या.जे स्वत्ताहून मुसलमान नाही होणार त्यांना बळाने मुसलमान करा नाहीतर पुरुषांना ठार करून पकडून आणलेली हिंदू स्त्रियांना मुसलमानात वाटून टाका त्या म्हैसूर संस्थानातील हिंदू समाजात हाहाकार मजला गावो गावी मुल्ला मौलवींनी धुमाकूळ घातला हिंदू पुरुषांची कत्तल झाली स्त्रियांची थिती तर त्याहून बिकट त्याच्यावर किती नराधमांनी बलात्कार केले ते त्यानाही माहित नसेल.या आक्रमणाला तोंड देणे अशक्य असल्याने धर्माथ हिंदुनी कृष्णा तुंगभद्रा नदीचा उदरजवळ केला नदीचे किनारे प्रेताने भरून येऊ लागले.यात स्त्रियांची संक्या अधिक होती कोल्हे कुत्रे मास खावून खाऊन कंटाळली होती पण किनारे ओस पडत नवते हिंदुच्या उडालेल्या दुर्दशेने टिपू आनंदाने हुरळून गेला त्याने जाहीर केले हिंदुच्या सामुहिक मुसालीमिकारणाने अपेक्षे पेक्षा अधिक यश आले आहे.एके दिवशी २४ तासाच्या आह ५० सहस्र लोक मुसलमान झाले आहेत.पूर्वीच्या कोणत्याही मुस्लीम सुलतानाने हे असे एवड्या मोठ्या प्रमाणात हे महाकृत्य केले नसेल.आणि हे महाकृत्या करण्यासाठी टिपूने एक सैन्य तुकडी बनवली होती त्याला तो आपल्या लाडक्या मुलांची संगठना म्हणत आसे हिंदू स्त्री पुरुषांना बटवाण्यात हिंदूंची लुटा-लुट करण्यात त्यांची घरे-दारे जाळून टाकण्यात आणि विरोध करतील त्यांचा अन्न्वणीत छळ करूंन त्यांना सर् सकट कापून काढण्यात ह्या सुलतानाच्या लाडक्या सैन्यातले विशेष तरणे बांध तरुण असतील त्यांना पारितोषिक म्हणून हिंदू स्त्रियांतील सुंदर अल्पवीन मुली दिल्या जात.टिपूच्या या इस्लामी प्रचारामुळे हिंदुस्तानातील सारे मुसलमान भरून गेले त्याला सुलतान गाझी इस्लामचा कर्मवीर ह्या पदव्या मुसलमानांकडून दिल्या गेल्या.त्याला हिंदुस्थानातूनच नव्हे तुर्कास्थानातूनही मान्यता मिळाली.
स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा सहा सोनेरी पाने या पुस्तकात पुराव्या निशी दिलेले म्हैसूरच्या म्हहिस्या सुरावर (टिपू वर)वाचला आणि माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले माझ्या समोर माझी बायको बसली होती तिने मला रडताना पहिले सर्व्हा प्रथम तीगोंधळली मग तिने मला रडण्याचे कारण विचारले तेव्हा मी सावर्कारांचा लेख दाखवला आणि तिलाही आपले रडू आवरले नाही.मग मला सांगा अश्या या क्रूर कर्मा हिदू पीडक टिपू सुलतानाला आपण आपल्या १८५७ क्रांतीचा जनक मानायचे का?असे असेल तर राणी लक्ष्मी बाई तात्या टोपे,मंगल पांडे आणि अश्या कितीतरी असंख्य क्रांती काराकांचा अपमान आहे.कॉंग्रेस नथुराम गोडसेंना माथेफिरू म्हणते. पण टिपू सुलताना शालेय पाट्या पुस्तकात्स्तान देते जो फक्त आपल्या स्वत्तासाठी इंग्रजान विरुद्ध लढला नथुराम गोडसे एका महाराष्ट्रीय माणसाला पाकिस्थांवरून आलेल्या निर्वाशितांची का कळकळ होती? कारण तो सच्चा हिंदू होता एका हिंदूला हिंदूंवर होणारे अत्याचार नाही सहन झाले त्यात नथुराम गोडसेंचे काय चुकले मग आम्ही त्यांना खल नायकाची उपमा का देतो?आम्ही हिंदू एवडे षंड झालो आहोत कि हिंदूंवर होणारा अत्याचारावर आवाज उठवनार्याला माथेफिरू म्हणून आम्ही धर्म निरपेक्ष आहोत हे जगाला दाखवतो आहोत.माझ्यासोबत कुणी येवो व न येवो मी यावर आवाज उठवणारच मी नाथूरामना न्याय मिळून देणारच मग यात माझे प्राण गेले तरी बेहत्तर.
माझ्या मित्रानो माझा हा लेख कसा वाटला यावर काही आपल्यास सांगायचे असल्यास मला टिप्पणी लिहा किवा फोन करा
तुमचा हिंदू सेवक,
प्रशांत शिगवण.
सदर ब्लोग हा प्रशांत शिगवण यांच्या बोलग मधून घेतला आहे
Subscribe to:
Comments (Atom)


















